MPSC Group B (Pre) 2025Medium
Q.26. खालील विधाने विचारात घ्या : (a) 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहचले. (b) भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
a
दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत.
b
केवळ (b) योग्य आहे.
c
केवळ (a) योग्य आहे.
d
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही.
Correct Answer: Option A
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...