MPSC Group C Jan 2025Medium
Q.1. सन 1915 मध्ये म. गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले ? अ. बिहार मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न. ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न. क. अहमदाबाद शहरातील मील मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ड. मुस्लीमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
a
(1) 'अ', 'ब' आणि 'क'
b
(2) ‘अ’, 'क' आणि 'ड'
c
(3) ‘ब, 'ड' आणि 'अ'
d
(4) 'अ', ब’, 'क' आणि 'ड'
Correct Answer: Option A
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...