Home/Question #22478
MPSC Group C Jan 2025Medium

Q.5. महाराष्ट्रातील 1857 च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापूरात 31 जुलै 1857 रोजी 21 व्या व 28 व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीचे लढाईत भिल्लांचा पराभव झाला.

a
(1) फक्त अ आणि ब
b
(2) फक्त क आणि ड
c
(3) फक्त अ, ब आणि क
d
(4) फक्त ब, क आणि ड

Correct Answer: Option D

The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...

Unlock Detailed Solution

Register for Free

Already a member? Login here