MPSC State Service PreMedium
Q.21. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
a
भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्दार आहे.
b
भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे.
c
भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे.
d
भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे.
Correct Answer: Option C
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...