MPSC State Service PreMedium
Q.36. अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. ब. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो तांदूळ 3 रुपये, गहू 2 रुपये आणि भरड धान्य 1 रुपया दराने मिळते.
a
अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
b
अ आणि ब दोन्ही चूक आहेत
c
फक्त अ बरोबर आहे
d
फक्त ब बरोबर आहे
Correct Answer: Option B
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...