MPSC State Service PreMedium
Q.40. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. अ. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. ब. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
a
विधान अ बरोबर आहे
b
विधान ब बरोबर आहे
c
दोन्ही विधाने अ व ब बरोबर आहेत
d
दोन्ही विधाने अ व ब चुकीची आहेत
Correct Answer: Option B
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...