MPSC State Service PreMedium
Q.43. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणते/ती कारण /कारणे आहे/आहेत ? अ. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. ब. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. क. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर.
a
विधाने अ व क बरोबर आहेत
b
विधाने अ व ब बरोबर आहेत
c
केवल विधान अ बरोबर आहे
d
केवल विधान ब बरोबर आहे
Correct Answer: Option B
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...