MPSC State Service PreMedium
Q.47. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर आहे/त ? अ. जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. ब. सार्वत्रिक लसीकरण. क. अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.
a
विधाने अ, ब व क बरोबर आहेत
b
विधाने अ व क बरोबर आहेत
c
केवळ विधान अ बरोबर आहे
d
केवळ विधान ब बरोबर आहे
Correct Answer: Option D
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...