MPSC State Service PreMedium
Q.50. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ? अ. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे. ब. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).
a
फक्त अ बरोबर आहे
b
फक्त ब बरोबर आहे
c
अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत
d
वरीलपैकी नाही
Correct Answer: Option C
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...