Maharashtra TET ExamMedium
Q.एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही. किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणांत फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो ?
a
विश्वसनीयता
b
वस्तुनिष्ठता
c
उपयुक्तता
d
सप्रमाणता
Correct Answer: Option B
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...