Maharashtra TET ExamMedium
Q.खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते ?
a
पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या दोन किंवा अधिक गावांसाठी गट-ग्रामपंचायत असते
b
प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे बंधनकारक आहे
c
ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात
d
ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचावर असते
Correct Answer: Option C
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...