MahaTET Mock Exam 2026Medium
Q.खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या: छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली. स्त्रियांचा आदर करणे, शेतकऱ्यांच्या पिकाला धक्का न लावणे, हे त्यांचे महत्त्वाचे धोरण होते. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व ओळखून भक्कम नौदल उभारले. त्यामुळेच त्यांना 'भारतीय आरमाराचे जनक' म्हटले जाते. प्रश्न: शिवाजी महाराजांच्या धोरणात खालीलपैकी कशाला महत्त्व होते ?
a
फक्त किल्ले बांधणे
b
परकीय सत्तांना हरवणे
c
स्त्रियांचा आदर व रयतेचे कल्याण
d
व्यापार वाढवणे
Correct Answer: Option C
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...