MahaTET ExamMedium
Q.खालील उतारा वाचून प्रश्न सोडवा: कसब, गुण आणि कर्तव्य यांविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मनही होते त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान् लोकांना महाराजांचा आधार होता तसेच, लहान खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्याचा आधार वाटावा. शाहूमहाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धांव घेत. राजर्षी शाहूमहाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे; तर ते लोकांचे राजे होते. प्रश्न: शाहूमहाराजांचा कोणाला आधार वाटे? (A) राज्यकर्त्यांना (B) गुणी-कर्तृत्ववान लोकांना (C) पीडितांना
a
A, B आणि C
b
फक्त A व B
c
फक्त C
d
फक्त B व C
Correct Answer: Option D
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...