MahaTET ExamMedium
Q.एखादा उद्दिपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्त्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. अदा. E, D, N या मध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्त्वामुळे घडते?
a
सान्निध्य
b
समावेश
c
सातत्य
d
साधर्म्य
Correct Answer: Option B
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...