MahaTETEasy
Q.खालील उतारा वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या: साने गुरुर्जीनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुरवास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम होता. पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी चार महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पहात होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागे. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले तेंव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे तिथे ही फुले उमललेली होती. प्रश्न: पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उताऱ्यात आलेला नाही ?
a
राम
b
शबरी
c
मातंग ऋषी
d
दशरथ
Correct Answer: Option D
The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...