Home/Question #27129
MahaTETMedium

Q.खालील कविता वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या: मी मुक्तामधले मुक्त तू कैद्यांमधला कैदी। माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ?।। माझ्यावर लिहिती गीते या मंद-समीरण लहरी। माझ्यावर चित्रित होते गरूडाची गर्द भरारी।। जड लंगर तुझिया पायी तू पीस कसा होणार ?। माझ्याहुन आहे योग्य भूमीला प्रश्न विचार।। आभाळ म्हणाले 'नाही' भूमीही म्हणाली 'नाही'। मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही।। पापण्यात जळली लंका लाह्यांपरी आसू झाले। उच्चारून होण्याआधी उच्चाटन 'शब्दा' आले।। दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित बदली। 'मी कागद झाले आहे चल लिही' असे ही बदली।। प्रश्न: विनायकाच्या मदतीस कोण आले आहे ?

a
आभाळ
b
भूमी
c
भिंत
d
समुद्र

Correct Answer: Option C

The correct solution involves applying the fundamental concept to derive the final value step by step...

Unlock Detailed Solution

Register for Free

Already a member? Login here